लढा दहशतवादाशी – अमेरिका आणि भारत
लेखक: जितेंद्र दीक्षित
आज जगभरात दहशतवाद ही भेसूर समस्या निर्माण झाली आहे. वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर अमेरिकेने कोणती पावलं उचलली व दहशतवाद कसा थोपवला याचं वास्तवादी वर्णन आहे. भारताने व इतर राष्ट्रांनी यातून भावी काळात काय बोध घ्यावा याची उत्तरं या पुस्तकात सापडतील. २६/११ च्या त्या तीन दिवसांचं वास्तवसुद्धा लेखकाने मांडलं आहे.
- प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
- प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
- सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
- पाने : २५०
- भाषा : मराठी
- ISBN-10 : 8191091682
- ISBN-13 : 978-8191091687